Posts

Showing posts from 2025

मानवाधिकार दिवस पर Seeds of Peace India और मुंबई बहाई समुदाय का शांति व एकता संदेश

Image
 मुंबई — Seeds of Peace India और मुंबई बहाई समुदाय के संयुक्त तत्वावधान में शनिवार सुबह, 13 दिसंबर को मानवाधिकार दिवस के उपलक्ष्य में एक विशेष सामुदायिक कार्यक्रम का आयोजन किया गया। मानवाधिकार दिवस पूरी दुनिया में 10 दिसंबर को मनाया जाता है। इस अवसर पर आयोजित कार्यक्रम में लगभग 100 प्रतिभागियों ने भाग लिया, जिनमें Seeds of Peace के पूर्व छात्र (अलुमनी), शिक्षक, अभिभावक, विद्यार्थी और बहाई समुदाय के सदस्य शामिल थे। कार्यक्रम का उद्देश्य शांति, समानता, बंधुत्व और न्याय जैसे मूल्यों पर चिंतन करना था, जो मानवाधिकारों की जीवंत अभिव्यक्ति हैं। बहाई दृष्टिकोण से मानवाधिकारों की उन्नति को नैतिक और आध्यात्मिक शिक्षा से जोड़ा गया, विशेषकर युवाओं और किशोरों के चरित्र निर्माण पर बल दिया गया, ताकि उनमें न्याय, करुणा और सामाजिक उत्तरदायित्व जैसे गुण विकसित हो सकें। इस कार्यक्रम का संयुक्त रूप से आयोजन Seeds of Peace India के कंट्री डायरेक्टर सागर गांगुर्डे, प्रोग्राम्स मैनेजर उर्मी चंदा तथा मुंबई बहाई समुदाय की नर्गिस गौर द्वारा किया गया। कार्यक्रम में मुख्य वक्ता के रूप में वरिष्ठ अधिवक्ता एवं...

RMB Synergy Summit 2025: मुंबई में उद्योग जगत के लीडर्स का अभिनव संगम

Image
मुंबई, 15 नवंबर:** ताज प्रेसिडेंट, कफ परेड में आयोजित **RMB Synergy Summit 2025** उद्योग जगत, निवेशकों, स्टार्टअप्स और तकनीकी नवाचारकर्ताओं का एक महत्वपूर्ण संगम साबित हुआ। विभिन्न क्षेत्रों से आए **300 से अधिक प्रतिनिधियों** ने इस समिट में भाग लिया, जिसमें एआई, ऑटोमेशन, रियल एस्टेट, मैन्युफैक्चरिंग, मीडिया-कॉन्टेंट, कृषि एवं खाद्य प्रसंस्करण और वित्तीय क्षेत्र की उभरती तकनीकों पर गहन चर्चा हुई। इस समिट की संकल्पना और संचालन में **RMB चेयरपर्सन रोटेरियन जेनिफर इसाक (सेंट्रल मुंबई)** और **रोटेरियन अर्चना सैंड (गरिमा)** ने अहम नेतृत्वकारी भूमिका निभाई। उनके मार्गदर्शन से उद्योग विशेषज्ञों और नवाचारकर्ताओं के बीच सहयोग, संवाद और नई सोच को प्रोत्साहन मिला। RMB Synergy Summit 2025 ने भारत के बदलते व्यवसायिक वातावरण की झलक दी—कॉरपोरेट रणनीतियों से लेकर स्टार्टअप इनोवेशन तक। **एआई और ऑटोमेशन** को भविष्य की कार्यक्षमता, नवाचार और औद्योगिक विकास का प्रमुख आधार माना गया, जिसकी पुष्टि 30 से अधिक उद्योग विशेषज्ञों ने अपने संबोधनों में की। समिट के उद्घाटन समारोह में कई विशिष्ट अतिथियों की उपस्थिति ...

*रोटरी ने महिलाओं को सशक्त बनाने और स्वास्थ्य सेवाओं की पहुँच बढ़ाने के लिए साहसिक पहल की शुरुआत की

Image
*मुंबई, 9 नवम्बर 2025:** रोटरी डिस्ट्रिक्ट 3141 ने आज सेवा और सशक्तिकरण के एक शानदार प्रदर्शन के साथ इतिहास रचा। इस अवसर की शोभा बढ़ाई *रोटरी इंटरनेशनल के अध्यक्ष रोटेरियन फ्रांसेस्को अरेज़ो* की उपस्थिति ने, जो दो दिवसीय मुंबई दौरे पर हैं। इस अवसर पर *रोटरी डिस्ट्रिक्ट गवर्नर डॉ. मनीष मोटवानी* ने कहा — > “रोटरी का उद्देश्य है व्यक्तियों, समुदायों और पूरी दुनिया में स्थायी बदलाव लाना। आज अंतरराष्ट्रीय अध्यक्ष की उपस्थिति हमारे सेवा के सफर में नई प्रेरणा जोड़ती है।” मुंबई के मुलुंड में आयोजित भव्य कार्यक्रम में अध्यक्ष अरेज़ो ने *“पिंक ऑटो”* पहल के तहत 10 पिंक ऑटो को हरी झंडी दिखाई। यह *रोटरी की “पिंक ऑटो इनिशिएटिव”* परियोजना का हिस्सा है, जो पिछड़े वर्गों की महिलाओं को आत्मनिर्भर उद्यमी बनने में मदद कर रही है। प्रत्येक लाभार्थी को वाहन की डाउन पेमेंट के लिए *50% वित्तीय सहायता रोटरी की ओर से* मिलती है, जबकि शेष राशि *सरकारी बैंकों से ऋण* के रूप में प्राप्त की जाती है। वित्तीय सहायता के अलावा, यह कार्यक्रम महिलाओं को संपूर्ण रूप से सशक्त बनाने पर केंद्रित है — जिसमें *ड्राइविंग, व्याव...

Rotary District 3141 द्वारा आयोजित ‘Unsung Heroes – 2025’ कार्यक्रम संपन्न

Image
 Rotary District 3141 द्वारा आयोजित ‘Unsung Heroes – 2025’ कार्यक्रम में शहर के उन आम लोगों को सम्मानित किया गया जिन्होंने अपनी निःस्वार्थ सेवा से समाज में असाधारण योगदान दिया है। यह वार्षिक Vocational Excellence Awards समारोह रोटरी के Service Week के अंतर्गत मनाया गया, जिसका उद्देश्य है – “Service Above Self” अर्थात् “स्वयं से ऊपर सेवा” के सिद्धांत को जीवन में उतारने वालों को पहचान और सम्मान देना। इस विशेष अवसर पर District Governor डॉ. मनीष मोटवानी ने समारोह की अध्यक्षता की। उनके साथ डॉ. इंदुमती गोपीनाथन, रोटेरियन राजेंद्रन उन्नीकृष्णन तथा Vocational Service टीम के सदस्य मंचासीन रहे। कार्यक्रम का संचालन और कथा प्रस्तुति प्रसिद्ध Inclusion Leader और Storyteller ज़ैनब पटेल ने की। उन्होंने “The Heartbeat of Mumbai” शीर्षक से एक प्रेरणादायक कथा के माध्यम से मुंबई की सेवा, करुणा और संघर्ष से धड़कती आत्मा को जीवंत रूप में प्रस्तुत किया। इस शाम में स्वास्थ्य, शिक्षा, स्वच्छता, नवाचार, सामुदायिक विकास और समाजिक स्थिरता जैसे विविध क्षेत्रों में योगदान देने वाले 15 नागरिकों को Vocational Ex...

बहाई धर्म के संस्थापक *बहाउल्लाह* और *बाब* के जन्म दिवस पर *बहुधर्मी प्रार्थना सभा* का आयोजन

Image
मुंबई में *Inter-Religious Solidarity Council (IRSC)* और *मुंबई बहाई समुदाय* की ओर से बहाई धर्म के संस्थापक *बहाउल्लाह* और *बाब* के जन्म दिवस पर *बहुधर्मी प्रार्थना सभा* का आयोजन किया गया। कार्यक्रम में *हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई, पारसी, ब्रह्माकुमारी, ISKCON* और *बहाई समुदाय* के प्रतिनिधि शामिल हुए। सभी ने अपने-अपने धर्म की प्रार्थनाओं के ज़रिए प्रेम, शांति और मानव एकता का संदेश दिया। सभा में बहाउल्लाह का संदेश गूंजा — *“पृथ्वी एक ही देश है और मानवजाति उसके नागरिक हैं।”* वक्ताओं ने कहा कि सच्ची उपासना वही है जिसमें मानवता की सेवा और प्रेम की भावना हो। बहाई समुदाय ने अपने *बाल कक्षाएं* और *किशोर सशक्तिकरण कार्यक्रम* भी प्रस्तुत किए, जिनसे समाज में एकता और सद्भाव को बढ़ावा मिल रहा है। कार्यक्रम के अंत में *IRSC अध्यक्ष डॉ. राम पुनियानी* ने कहा — “सभी धर्मों की जड़ प्रेम है, और जब इंसान प्रेम से सेवा करता है, तभी सच्ची उपासना होती है।” सभा में यह निर्णय भी लिया गया कि आगे से हर महीने *अंतर-धार्मिक संवाद और प्रार्थना सभाएं* आयोजित की जाएंगी, ताकि मुंबई में शांति और एकता का संदेश लगातार फै...

*विश्व मानसिक स्वास्थ्य दिवस पर रोटरी क्लब ऑफ बॉम्बे नॉर्थ द्वारा जागरूकता कार्यक्रम संपन्न*

Image
  मुंबई, 9 अक्टूबर 2025 – विश्व मानसिक स्वास्थ्य दिवस के अवसर पर रोटरी क्लब ऑफ बॉम्बे नॉर्थ द्वारा आयोजित विशेष जागरूकता कार्यक्रम “कैसे सामाजिक कारक मानसिक स्वास्थ्य को प्रभावित करते हैं” विषय पर सफलतापूर्वक संपन्न हुआ। यह कार्यक्रम वाय. बी. चव्हाण सेंटर, नरीमन पॉइंट में आयोजित किया गया, जिसमें बड़ी संख्या में सामाजिक कार्यकर्ता, शिक्षाविद्, छात्र और वरिष्ठ नागरिकों ने भाग लिया। इस अवसर पर माणव फाउंडेशन और यशवंतराव चव्हाण सेंटर के सहयोग से एक प्रदर्शनी भी लगाई गई, जिसमें मानसिक स्वास्थ्य पर आधारित प्रेरणादायक कहानियों और अनुभवों को प्रदर्शित किया गया। रोटरी क्लब ऑफ बॉम्बे नॉर्थ के अध्यक्ष रोटेरियन कमल चोकसी ने बताया कि समाज में मानसिक स्वास्थ्य को लेकर अब भी पर्याप्त बातचीत नहीं होती, जबकि यह हर व्यक्ति के जीवन से जुड़ा हुआ विषय है। उन्होंने कहा कि ऐसे आयोजन लोगों में जागरूकता और संवेदनशीलता बढ़ाने में अहम भूमिका निभाते हैं। वही कार्यक्रम की पैनल चर्चा में विशेषज्ञों ने भाग लेकर अपने विचार साझा किए। श्री सचिन चिदंबरम, जो भावनात्मक सहयोग और आत्महत्या रोकथाम के विशेषज्ञ हैं, ने युवा...

मुंबई के प्रभादेवी स्थित मोतीलाल ओसवाल टावर्स में आज *Rotary India National CSR Awards – Western Zone Ceremony* का आयोजन

Image
  मुंबई के प्रभादेवी स्थित मोतीलाल ओसवाल टावर्स में आज *Rotary India National CSR Awards – Western Zone Ceremony* का आयोजन किया गया। इस समारोह का आयोजन *Rotary Club of Bombay Pier* द्वारा किया गया, जिसमें देशभर की 29 कंपनियों को उनके उत्कृष्ट *कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR)* कार्यों के लिए सम्मानित किया गया। कार्यक्रम के *मुख्य अतिथि* थे मोतीलाल ओसवाल, चेयरमैन एवं मैनेजिंग डायरेक्टर – मोतीलाल ओसवाल फाइनेंशियल सर्विसेज लिमिटेड, जबकि *विशिष्ट अतिथि* के रूप में अभिनेता एवं समाजसेवी *सोनू सूद* उपस्थित रहे। सोनू सूद को उनके समाजसेवा कार्यों के लिए *Rotary Humanitarian Award* से सम्मानित किया गया। इस अवसर पर *Rotary District Governor डॉ. मनीष मोटवानी* तथा कई प्रतिष्ठित रोटेरियन और CSR क्षेत्र के प्रतिनिधि भी मौजूद थे। रोटरी क्लब की अध्यक्ष *रोटेरियन नूपुर देसाई* ने कहा — *“यह अवॉर्ड्स कॉरपोरेट और रोटरी के बीच साझेदारी और सेवा की भावना को मजबूत करते हैं।”* इन विजेताओं को अब *13 नवंबर* को *नई दिल्ली* में होने वाले *राष्ट्रीय फाइनल समारोह* में सम्मानित किया जाएगा।

बहाई सेंटर मे पार्लियामेंट ऑफ रिलिजन्स का दूसरा संस्करण आयोजित

Image
 मुंबई में 27 सितंबर, शनिवार की सुबह मरीन लाइन्स स्थित बहाई सेंटर में मुंबई पार्लियामेंट ऑफ रिलिजन्स का दूसरा संस्करण आयोजित हुआ। यह आयोजन इंटर-रिलिजियस सॉलिडैरिटी काउंसिल, सेंटर फॉर द स्टडी ऑफ सोसाइटी एंड सेक्युलरिज़्म और बहाई सेंटर द्वारा संयुक्त रूप से किया गया। इस वर्ष का विषय था “धर्म और सामाजिक चुनौतियाँ” , जिसमें विभिन्न धर्मों और क्षेत्रों से जुड़े विद्वानों व नेताओं ने अपने विचार रखे। पैनल में गांधीवादी विद्वान रजनी बक्शी, शिक्षाविद डॉ. सुरिंदर कौर, प्रभु गोविंद दास (हरे कृष्णा), ताहिरीह महीजा (बहाई प्रतिनिधि), रोशनी शेनाज़ (आध्यात्मिक लेखिका), मुफ़्ती याह्या (इस्लामी विद्वान), फादर गिल्बर्ट डि’लीमा (कैथोलिक पादरी) और स्वामी दयादिपानंद (रामकृष्ण मिशन) शामिल थे। संचालन उर्मी चांदा ने किया। कार्यक्रम का उद्घाटन प्रभु केशव चंद्र दास (IRSC संयोजक) ने किया। उन्होंने कहा कि असली धर्म सेवा, करुणा, समानता और सत्य पर आधारित है, न कि विभाजन पर। उन्होंने इस वर्ष के विषय की अहमियत बताते हुए सवाल उठाए कि क्या धर्म लैंगिक समानता, LGBTQIA+ समुदाय के अधिकार, और जाति व सामाजिक असमा...

प्रधानमंत्री/मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा उपोषण आंदोलन

Image
  प्रधानमंत्री/मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा उपोषण आंदोलन मुंबई : प्रधानमंत्री/मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत कार्यरत कंत्राटी कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी पुन्हा एकदा उपोषण आंदोलनाच्या पवित्र्यावर उतरले आहेत. आजाद मैदान, मुंबई येथे सोमवार दिनांक २२ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता या आंदोलनास प्रारंभ झाला. कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपल्या न्याय मागणीसाठी न्यायालयीन लढा दिला असून, २०११ पासून मान्यताप्राप्त हक्कांबाबत शासन निर्णय तात्काळ घ्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. **कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या :** * कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमानुसार वार्षिक वेतन वाढ व नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे इतर सर्व सुविधा द्याव्यात. * महिलांसाठी प्रसूती रजा, बालसंगोपन रजा आणि निवृत्तीवेतनाची हमी यांसारख्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. * नियमित कर्मचाऱ्यांच्या तोडीस तोड हक्क व सुविधा कंत्राटी कर्मचाऱ्यांना देण्यात याव्यात. याआधी ३० जून २०२५ रोजी घेतलेल्या उपोषण आंदोलनात ग्रामविकास मंत्र्यांनी ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, तीन महिन्यांनंतरही त्याबाबत कार्यवाही न ...

"हैद्राबादच्या साईभक्त कुटुंबाला मिळाले ५ लाखांचे अनोखे बळ… जाणून घ्या कसे?"

Image
  श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था शिर्डीकडून सुरु केलेल्या साईभक्त अपघात विमा योजनेअंतर्गत साईभक्ताचे वारसास मिळाली नुकसान भरपाई.... हैद्राबाद येथील साईभक्त (कै.) माधुरी गडडे यांच्या वारसांना मे. नॅशनल इंन्शुरन्स कंपनी लि., कोपरगांव यांचेकडून ५ लाख रुपयांची रक्कम विमा दावा म्हणून मंजूर.. शिर्डी ..राजेंद्र दुनबळे श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था शिर्डीकडून सुरु केलेल्या साईभक्त अपघात विमा योजनेअंतर्गत साईभक्ताचे वारसास मिळाली नुकसान भरपाई श्री साईबाबांच्या दर्शनासाठी जे भाविक दर्शन/आरती/रुम/अभिषेक/सत्यनारायण या सेवांचे ऑनलाईन बुकिंग करुन येतात, तसेच पालखीव्दारे आगाऊ नोंदणी करुन पायी येतात, अशा भाविकांकरीता १ वर्षासाठी श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीमार्फत मे. नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि., कोपरगांव यांचेव्दारा अपघाती विमा उतरविलेला आहे. या विमा योजनेअंतर्गत, हैद्राबाद येथील साईभक्त (कै.) माधुरी गडडे यांच्या वारसांना मे. नॅशनल इंन्शुरन्स कंपनी लि., कोपरगांव यांचेकडून ५ लाख रुपयांची रक्कम विमा दावा म्हणून मंजूर करण्यात आला आहे. हैदराबादहून शिर्डी येथे श्रींचे दर्श...

दि. म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक निवडणुकीत मतमोजणीतील अनियमिततेचा आरोप

Image
 दि. म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक निवडणुकीत मतमोजणीतील अनियमिततेचा आरोप मुंबई : दि. म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक संचालक निवडणूक २०२५-२०३० च्या मतमोजणी दरम्यान मोठ्या प्रमाणावर अनियमितता व अनागोंदी झाल्याचा गंभीर आरोप जय सहकार पॅनल चे विष्णू घुमरे आणि उमेदवारांनी मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदे दरम्यान केला आहे. या वेळी पत्रकार परिषदेत दीपक मदने कविता विषय वर्षा माळी मुंजा गिरी व पॅनलचे इतर उमेदवार उपस्थित होते. जय सहकार पॅनल चे विष्णू घुमरे यांनी सांगितले की निवडणुकीत अपारदर्शकता होती तसेच निवडणुकीत बॅलेट पेपरद्वारे मतदान झाले असतानाही मतमोजणी प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचे आरोप समोर आला होता विशेषतः टेबल क्रमांक ५८ वरील कर्मचाऱ्यांकडून मत चोरीचा प्रकार उघड झाल्याचे उमेदवारांनी संशय व्यक्त केल्याचे सांगितले. या संदर्भातील व्हिडिओ फीत आणि पत्रव्यवहार राज्यपाल, मुख्यमंत्री व सहकार मंत्री यांच्याकडे तक्रार म्हणून सादर करण्यात आले. आशिया खंडातील सर्वात मोठी पगारदार नोकरांची बँक मानली जाणारी ही बँक असून, पंचवार्षिक निवडणुकीत "मत चोरी" झाल्याचा दावा ही करण्यात आला ....

मा. सतीश कावडे सरांना लसाकम च्या वतीने *जीवन गौरव पुरस्कार* देऊन सन्मानित

Image
 साहित्य सम्राट लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या 105 व्या जयंती निमित्त मा. सतीश कावडे सरांना लसाकम च्या वतीने *जीवन गौरव पुरस्कार* देऊन सन्मानित करण्यात आला.या पुरस्कार सोहळ्यास सनदी अधिकारी मा. व्ही. जे. वरवंटकर साहेब मा. सुग्रीव अंधारे साहेब, मा. प्रकाश कांबळे साहेब, मा. कलवले साहेब, मा. निरंजन तपासकर आदी मान्यवर मंडळी उपस्थित होते.

रिपब्लिकन नेते राजु गोडबोले च्या निधनाने आंबेडकरी चळवळीची हानी - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

Image
रिपब्लिकन नेते राजु गोडबोले च्या निधनाने आंबेडकरी चळवळीची हानी  - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले  प्रतिनिधी - मंजिरी साबळे  मुंबई दि.21-  भारतीय दलित पँथर पासुन आंबेडकरी चळवळीत काम करणारे रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते ; रिपब्लिकन पक्षाचे छत्तीसगढ राज्य सरचिटणीस राजू गोडबोले यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीची मोठी हानी झाली आहे.दिवंगत राजु गोडबोले हे छत्तीसगढ मधील रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते होते.त्यांना छत्तीसगढ मधील सामाजिक शैक्षणिक आणि बौध्द धम्म चळवळी बरोबरच रिपब्लिकन चळवळ वाढवण्यात मोठे योगदान दिले आहे.माझ्या नेतृत्वात त्यांनी भारतीय दलित पँथर पासुन एकनिष्ठपणे रिपब्लिकन पक्षाचे काम केले आहे.राजु गोडबोले यांच्या निधनाने रिपब्लिकन पक्षासोबत सबंध छत्तीसगढ मधील आंबेडकरी चळवळीची मोठी हानी झाली आहे.असे सांगत  रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी दिवगंत राजु गोडबोले यांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली. छत्तीसगढच्या भिलाई येथील सियान सदन येथे रिपब्लिकन पक्षा तर्फे  दिवंगत राजु  गोडबोले यांची ...

रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेश महिला आघाडीच्या उपाध्यक्षपदी सौ.प्रितमाला साळवी यांची नियुक्ती

Image
रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेश महिला आघाडीच्या उपाध्यक्षपदी सौ.प्रितमाला साळवी यांची नियुक्ती प्रतिनिधी - मंजिरी साबळे    मुंबई दि.21- रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडी च्या मुंबई प्रदेशच्या उपाध्यक्षपदी सौ.प्रितमाला साळवी यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडीच्या मुंबई अध्यक्षा उषाताई रामलु यांच्या हस्ते सौ.प्रितमाला साळवी यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.यावेळी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश जाधव ;महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष रेश्मा खान आदि मान्यवर उपस्थित होते.                                        रिपब्लिकन पक्षाचे नेते माजी मंत्री दिवंगत प्रितमकुमार शेगावकर यांच्या त्या सुकन्या आहेत.रिपब्लिकन चळवळीचे बाळकडु त्यांना लहान पणापासुन लाभले आहे.रिपब्लिकन चळवळीचा वारसा त्यांना घरातुनच लाभला आहे.त्यामुळे प्रितमाला पुलकेशी साळवी य...

मुंबई प्रदेश असंघटित कामगार व कर्मचारी काँग्रेस मुंबई ( के के सी) मेळावा.

Image
मुंबई प्रदेश असंघटित कामगार व कर्मचारी काँग्रेस मुंबई ( के के सी) मेळावा.  _____________ असंघटित कामगारांना त्यांच्या प्रश्नांवर एकजुटीने व ताकदि ने संघर्ष करण्याचे आवाहन मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा व खासदार प्राध्यापक वर्षाताई गायकवाड यांनी केले .मार्गदर्शनपर भाषणामध्ये त्यांनी सांगितले की काँग्रेस पक्षाच्या झेंड्याखाली फेरीवाले, घरेलू कामगार, छोट्या उद्योगांमध्ये काम करणारे कामगार, तसेच ओला, उबेर, झोमॅटो, ॲमेझॉन या प्लॅटफॉर्मवर काम करणारी कामगार यांच्या मागण्यासाठी संघटित होणे गरजेचे आहे. कामगार कायद्याचे उल्लंघन केले जाते, न्याय मागणाऱ्या कामगारांना राज्य सरकार न्याय देत नाही, नुसते खोटे आश्वासन देत आहे.  त्यांनी येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कामगारांनी काँग्रेस पक्षाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी के के सी च्या अध्यक्षा श्रीमती. नीता महाडिक होत्या. त्यांनी मुंबई महानगरपालिके अंतर्गत असणाऱ्या कामा हॉस्पिटल मधील कंत्राटी कामगारांची व्यथा मांडली. येथील कामगारांना गेल्या तीन महिन्यापासून वेतन देण्यात आले नाहीत, त्यांचा प्रॉ...

हरवलेली पिशवी, सापडलेली माणुसकी

Image
  माणुसकी अजूनही जिवंत आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध केलं डोंबिवलीच्या एका प्रामाणिक रिक्षाचालकाने. डोंबिवली, दि. 29 जून 2025  रात्री 9 वाजण्याच्या सुमारास स्टेशन ते शंकेश्वर स्टॅन्ड या मार्गावर प्रवास करणाऱ्या एका दांपत्याची महत्त्वाची पिशवी रिक्षात विसरली गेली. या पिशवीत रोख रक्कम आणि कपडे असा महत्त्वाचा ऐवज होता. ही पिशवी रिक्षाचालक संतोष वरकुटे यांच्या रिक्षात राहिली होती. विशेष म्हणजे, पिशवी हरवली आहे हे लक्षात येताच त्या दांपत्याच्या चेहऱ्यावर काळजी व हतबलता स्पष्ट दिसत होती. महिलेला तर अश्रू अनावर झाले होते. त्यांना वाटले होते की आपली रोख रक्कम व वस्तू परत मिळणे अशक्य आहे. मात्र रिक्षा स्टॅन्डवरील इतर सहकारी रिक्षाचालकांनी त्यांना धीर दिला आणि शक्य तेवढ्या लवकर वस्तू शोधण्यास सुरुवात केली.  आणि जर ती संतोष वरकुटे यांच्या रिक्षात राहिली असेल तर ती भेटणारच असा विश्वासही दिला. प्रवाशांनी दिलेल्या रिक्षा व चालकाच्या वर्णनावरून रिक्षाचालकांनी अंदाज बांधला की कदाचित संतोष वरकुटे यांच्या रिक्षातच ती पिशवी राहिली असावी. याच दरम्यान संतोष वरकुटे रिक्षा बंद करण्याच्या तयारीत होत...

एसएनडीटी महिला विद्यापीठाला NAAC कडून A+ मानांकन आणि 3.27 CGPA प्राप्त

Image
मुंबई, जून 2025: एसएनडीटी महिला विद्यापीठाला नॅशनल असेसमेंट अ‍ॅण्ड अ‍ॅक्रेडिटेशन कौन्सिल (NAAC) कडून प्रतिष्ठेचे A+ श्रेणी मानांकन आणि 3.27 CGPA प्राप्त झाले आहे, याची विद्यापीठास अभिमानपूर्वक घोषणा करत आहे. ही उल्लेखनीय कामगिरी विद्यापीठाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण, समावेशक शिक्षणपद्धती व शैक्षणिक उत्कृष्टतेच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे प्रतीक आहे. माननीय कुलगुरू प्रा. डॉ. उज्वला चक्रदेव यांच्या गतिमान नेतृत्वाखाली विद्यापीठाने अध्यापन, संशोधन, नवोपक्रम आणि समाजाभिमुख उपक्रमांमध्ये सातत्याने प्रगती साधली आहे. या यशामागे विद्यापीठातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी, अंतर्गत गुणवत्ता हमी प्रकोष्ठ (IQAC) आणि हितधारकांचे अथक परिश्रम व संघभावना आहे. विद्यापीठाच्या यशस्वी वाटचालीत खालील प्रमुख अधिकाऱ्यांचे महत्त्वाचे योगदान आहे: कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव यांच्या नेतृत्वात प्र-कुलगुरू प्रा. रूबी ओझा, कुलसचिव प्रा. विलास नांदवडेकर, IQAC संचालक प्रा. प्रज्ञा वाकपैंजण तसेच, सर्व अधिष्ठाते, वित्त व लेखा अधिकारी, परीक्षा व मूल्यांकन संचालक, संचालकगण आणि प्रशासनातील सर्व घटकांनी यासाठी मेहनत घेतली आहे. य...

मराठा आरक्षणावर चर्चा : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची मनोज जरांगे-पाटील यांच्याशी

Image
मराठा आरक्षणावर चर्चा : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची मनोज जरांगे-पाटील यांच्याशी भेट  जालना/मुंबई, ३० जून :** मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी असताना, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मराठा आंदोलनाचे प्रमुख नेते मनोज जरांगे-पाटील यांची रविवारी रात्री अंतरवाली सराटी येथे भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. सुमारे अर्ध्या तास चाललेल्या या चर्चेत मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर सखोल विचारविनिमय झाला. यावेळी मनोज जरांगे-पाटील यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन आठवले यांच्याकडे सुपूर्द केले. मंत्री आठवले यांनी हे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले असून लवकरच फडणवीस यांच्याशी या विषयावर चर्चा करणार असल्याची माहिती दिली. रामदास आठवले यांनी सांगितले की, "मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनामुळे अनेक प्रश्न मार्गी लागले, मात्र काही मुद्दे अद्याप प्रलंबित आहेत. मराठा समाजाला दिलेले १० टक्के आरक्षण योग्य आहे का, टिकेल का, याबाबत समाजात शंका आहे. कुणबी नोंदी नसलेल्या लोकांच्या लाभासाठी हैदराबाद, सातार...

हिंदीला तिसऱ्या भाषेचा दर्जा देण्याच्या निर्णयाविरोधात मुंबईत जाहीर सभा

Image
हिंदीला तिसऱ्या भाषेचा दर्जा देण्याच्या निर्णयाविरोधात मुंबईत जाहीर सभा प्रतिनिधी - मंजिरी परब साबळे  मुंबई – महाराष्ट्र शासनाच्या इयत्ता पहिलीपासून हिंदीला तिसरी भाषा म्हणून लागू करण्याच्या निर्णयाविरोधात राज्यातील विविध विचारधारांच्या संघटना एकवटल्या असून, या अन्यायकारक निर्णयाच्या निषेधार्थ प्रतिकात्मक होळी करण्यात आली आणि एक भव्य जाहीर सभा घेण्यात आली. मराठी अभ्यास केंद्र आणि समविचारी संस्था यांच्या वतीने या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षणतज्ज्ञ, भाषाभ्यासक, राजकीय नेते आणि मराठीप्रेमी जनतेच्या उपस्थितीत ही सभा पार पडली. ही जाहीर सभा रविवार, २९ जून २०२५ रोजी दुपारी ३ वाजता, मुंबई मराठी पत्रकार संघ, बाळशास्त्री जांभेकर मार्ग,मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर, सीएसएमटी स्थानकाजवळ, मुंबई येथे घेण्यात आली. इयत्ता पहिलीपासून हिंदीला तिसरी भाषा म्हणून लागू करण्याच्या या निर्णयाविरोधात एकत्र येत, आयोजकांनी सरकारला स्पष्ट संदेश दिला आहे – “सरकार मागे हटणार नाही, आपणच पुढे होऊ या!” या घोषवाक्याखाली हा लढा उभारण्यात आला.  सभेदरम्यान जोपर्यंत निर्णय मागे घेत नाही तोपर्यं...

Transformations 2025’ आंतरराष्ट्रीय परिषदेला नवी मुंबईत सुरुवात

Image
Transformations 2025’ आंतरराष्ट्रीय परिषदेला नवी मुंबईत सुरुवात डी.वाय. पाटील विद्यापीठ आणि कौन्सिल ऑफ आर्किटेक्चरचा संयुक्त उपक्रम नवी मुंबई – आर्किटेक्चर, डिझाइन आणि शहरीकरण क्षेत्रातील बदलत्या आणि क्रांतिकारी तंत्रज्ञानावर आधारित *‘Transformations 2025’* या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन 26 ते 28 जून 2025 दरम्यान *डी.वाय. पाटील विद्यापीठ*, नवी मुंबई येथे करण्यात आले . ही परिषद *कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर* आणि *डी.वाय. पाटील युनिव्हर्सिटी* यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केली असून, आर्किटेक्चर क्षेत्रातील संशोधन, डिजिटायझेशन, शाश्वत शहरी विकास आणि नवकल्पनांवर सखोल चर्चा करण्यात आली.  या परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू *डॉ. विजय पाटील*, कौन्सिल ऑफ आर्किटेक्चरचे अध्यक्ष *प्रा. पुरोहित*, कौन्सिलच्या ट्रेनिंग अ‍ॅण्ड रिसर्च सेंटरच्या संचालिका *जयश्री देशपांडे*, तसेच कौन्सिल ऑफ आर्किटेक्चरच्या *डायरेक्टर अपर्णा सुर्वे* *आर के ओबेरॉय रजिस्टर कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर आदी मान्यवर उपस्थित होते. या तीन दिवसीय परिषदेमध्ये देशविदेशातील आर्किटेक्ट्स, अभ्यासक, शैक्षणिक तज्ज्ञ यांनी विद...