Posts

Showing posts from 2024

आघाडी बनवुन महाराष्ट्राला पिछाडीवर नेणाऱ्यांना रोखा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांचे आवाहन

Image
 आघाडी बनवुन महाराष्ट्राला पिछाडीवर नेणाऱ्यांना रोखा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांचे आवाहन ठाणे,दि.१५  प्रतिनिधी   महाराष्ट्रात डबल इंजिनच्या सरकारने उत्तम काम केले असुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विकास धरतीवर अवतरला आहे. तर, विरोधक आघाडी बनवुन सर्व प्रकल्प रोखण्याचे तसेच महाराष्ट्राला पिछाडीवर नेण्याचे काम करीत आहेत. तेव्हा, येत्या २० तारीखला यांना रोखण्याचे काम करून जनतेने कायमचे घरी बसवावे. असे आवाहन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय मंत्री जगतप्रकाश (जे.पी.) नड्डा यांनी केले.   ठाण्यातील एम.एच. हायस्कूल येथे शुक्रवारी आयोजित केलेल्या विशेष सभेत जे.पी.नड्डा यांनी ठाणे शहर विधानसभा क्षेत्रातील उच्चशिक्षित व उद्यमी व्यावसायिकांना संबोधित केले. याप्रसंगी, खा.नरेश म्हस्के, ठाणे शहर विधानसभेचे उमेदवार संजय केळकर, ओवळा- माजिवडयाचे उमेदवार प्रताप सरनाईक, आ.ॲड. निरंजन डावखरे, भाजप प्रदेश महामंत्री माधवी नाईक, शिवसेना शहरप्रमुख हेमंत पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, माजी उपमहापौर ॲड. सुभाष काळे, रिपाई (आ) भास्कर वाघमारे ...

इरफान अली पिरजादे (मुस्लिम राष्ट्रीय मंच) यांची पत्रकार परिषद

Image
आज दिनांक १४।११।२०२४ रोजी ,मुंबई मराठी पत्रकार संघ या ठिकाणी इरफान अली पिरजादे (मुस्लिम राष्ट्रीय मंच) यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती.   इरफान अली पिरजादे यांनी पत्रकार आणि मीडिया यांच्याशी संवाद साधताना,सिराज खानने 125 कोटी रुपये पाठवले आहेत.. अनेक बँक खात्यांमधून पाठवले जात आहेत.या अंतर्गत व्होट जिहादला निधी दिला जात आहे. वाटपाचे काम खुद्द मौलाना नोमानी यांनीच केले… ज्या प्रकारे त्यांनी विविध श्रेणींमध्ये पाठिंबा जाहीर केला. गेल्या 75 वर्षात मुस्लिमांच्या विकासासाठी कोणतीही ठोस योजना आखण्यात आली नाही.सीएएवरूनही काँग्रेसने मुस्लिमांना भडकावले जाते.स्वातंत्र्यानंतर 400 मुस्लिम खासदार झाले आहेत, त्यापैकी फक्त 50 पसमांदा मुस्लिम आहेत.आम्ही मुंबा देवी येथे गेलो होतो 400 कोटी रुपये  किंमतीची वक्फ जमीन आहे.अंजुमन-ए-इस्लाम एज्युकेशनल ट्रस्टची जमीनही अमीन पटेल यांनी बळकावली.असे लोक सर्वशक्तिमान भूमीचे ठग आहेत.जो आमच्या विकासासाठी काम करेल त्याला मतदान करा.दाढीवाल्या मुस्लिमांनी कोणाला मत द्यायचे हे सांगू नका. असे इरफान अली पिरजादे यांनी पत्रकार आणि मीडिया यांच्याशी संवाद स...

**विशाल अग्रवाल द्वारा महाबलेश्वर में अनधिकृत एमपीजी क्लब पर बुलडोजर**

Image
 **विशाल अग्रवाल द्वारा महाबलेश्वर में अनधिकृत एमपीजी क्लब पर बुलडोजर**  महाबलेश्वर: पुणे पोर्शे कार मामले में नाबालिग आरोपी के पिता विशाल अग्रवाल की मुश्किलें बढ़ गई हैं।  विशाल अग्रवाल के पास महाबलेश्वर में सरकारी संपत्ति में एक लक्जरी होटल है, यह पता चला है कि यहां एक अनधिकृत निर्माण और एक बार है।  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे द्वारा इस मामले में जांच और कार्रवाई के आदेश के बाद राज्य उत्पाद शुल्क विभाग ने विशाल अग्रवाल के होटल में चल रहे अवैध बार को सील कर दिया.  इसके बाद शनिवार (8 तारीख) को इस पर बुलडोजर चलाया गया.  आज (शनिवार) महाबलेश्वर में अग्रवाल के एमपीजी क्लब रिसॉर्ट पर बुलडोजर चला दिया गया।  यह पाया गया कि जो परिसर निवासी को पट्टे पर दिया गया था, उसका उपयोग वाणिज्य के लिए किया जा रहा था।  इसके बाद एमपीजी क्लब पर प्रशासन ने प्रतिबंध लगा दिया था.  इसकी जानकारी जिलाधिकारी को होने के बाद इस स्थल पर बने 12 अनाधिकृत कमरों को तोड़ने का आदेश दिया गया.  शनिवार सुबह से ही महाबलेश्वर नगर निगम ने अनधिकृत निर्माण को ध्वस्त करने के आदेश पर अमल क...

आप ई-श्रम पोर्टलपर पंजीकृत श्रमीक है| आपसे अनुरोध है की, आप राशन कार्ड पाने के लिए नजदिकी तहसील कार्यालय से संपर्क करे

Image
 आप ई-श्रम पोर्टलपर पंजीकृत श्रमीक है| आपसे अनुरोध है की, आप राशन कार्ड पाने के लिए नजदिकी तहसील कार्यालय से संपर्क करे अथवा निचे दिए हुए Public Login के लिंक द्वारा स्वंय राशन कार्ड के लिए आवेदन करे| यदि आपके पास पहले से ही राशन कार्ड है तो कृपया आपका राशन कार्ड क्रमांक और ई-श्रम क्रमांक महाराष्ट्र शासन के 9594467084, 9324496229 मोबाईल नंबर पे साझा करें| (MON-FRI 10AM-5PM) https://rcms.mahafood.gov.in/PublicLogin/frmPublicLogin.aspx -अ.ना.पु.व ग्रा.स. विभाग

राजस्थान भीलवाड़ा प्रताप नगर की पुलिस फिर कर रही है सरगमी से उल्हासनगर के जींस व्यापारियों की तलाश।

Image
  उल्हासनगर ४ के कुछ झोल छाप जींस व्यापारियों ने फिर करोड़ों का चूना लगाया है भीलवाड़ा के मिल वालों को। राजस्थान भीलवाड़ा प्रताप नगर की पुलिस आज उल्हासनगर शहर आ चुकी है। खबर यह की की उल्हासनगर के झोल छाप जींस व्यापारियों ने भीलवाड़ा से करोड़ो का माल मंगाया और जब पैसे चुकाने की भारी आए तब शहर से फरार हो गए। सूत्रों की माने तो इस कांड में मुख्य रूप से उल्हासनगर भाजपा ५ के मंडल अध्यक्ष बंटी कुरसीजा का नाम सामने आ रहा है। शाम से बंटी कुरसिजा और उसके कुछ झोल छाप साथी का मोबाइल संपर्क से बाहर है। सूत्रों के मुताबिक यह मामला कुछ १४ — १५ करोड़ का बताया जा रहा है । राजसथन भीलवाड़ा प्रताप नगर पुलिस स्टेशन ने एफआईआर दर्ज कर आगे की जांच कर रही है।. 

दमानिया यांनी शेतकऱ्यांची जमीन हडपल्याचा आरोप

Image
    दमानिया यांनी शेतकऱ्यांची जमीन हडपल्याचा आरोप   मुंबई : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कर्जत येथे शेतकऱ्यांची जमीन खरेदी करून त्यांची फसवणूक केल्याचा आरोप आम आदमी पार्टीचे तत्कालीन पदाधिकारी नितीन चव्हाण यांनी बुधवारी मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत केला. नोव्हेंबर २०१३ मध्ये सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी इंडिया अगेन्स करप्शन ही भ्रष्टाचारा विरोधात मोहीम देशभरात राबवली होती. सदर मोहिमेनंतर अण्णा हजारे प्रसिद्ध झाले व त्यांच्या नावावर मिळणारा फंड अंजली दमानिया यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांनी हडप केल्यावर स्वतः कर्जत येथे कमी भावात शेतकऱ्यांकडून जमिनी विकत घेतल्या. सदर जमिनी खरेदीची सीबीआय मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी नितीन चव्हाण यांनी केली आहे.

राजकारणात एक नवा बदल घडवण्यासाठी हिंदुस्तान जनसेवा पक्ष' - पक्षाध्यक्ष दीपक राव दत्ताराम घोलप पाटील

Image
राजका रणात एक नवा बदल घडवण्यासाठी हिंदुस्तान जनसेवा पक्ष' - पक्षाध्यक्ष दीपक राव दत्ताराम घोलप पाटील पत्रकार - रविन्द्र साबळे  मुंबई: राज्यातील राजकारणात एक नवा बदल घडवण्यासाठी आज नवीन राजकीय पक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या पक्षाचे नाव 'हिंदुस्तान जनसेवा पक्ष' असे ठेवण्यात आले असून, या पक्षाचे नेतृत्व प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते पक्षाध्यक्ष दीपक राव दत्ताराम घोलप पाटील यांनी स्वीकारले आहे. दीपक राव दत्ताराम घोलप पाटील यांनी पत्रकार परिषदेत या नव्या पक्षाची घोषणा करताना सांगितले की, "हिंदुस्तान जनसेवा पक्ष' हा पक्ष समाजातील सर्व घटकांचे प्रतिनिधित्व करणार असून, विशेषतः ग्रामीण आणि दुर्लक्षित भागातील समस्यांवर लक्ष केंद्रित करणार आहे. पक्षाचा उद्देश भ्रष्टाचारमुक्त प्रशासन, शिक्षण सुधारणा, आणि शेतकऱ्यांचे कल्याण यावर आधारित आहे. या नव्या पक्षाच्या घोषणेनंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी या पक्षाला स्वागत केले असून, काहींनी यावर टीका केली आहे. आगामी निवडणुकांमध्ये 'हिंदुस्तान जनसेवा पक्ष' कसे प्रदर्शन करणार हे पाहणे महत्त्वाचे ठ...

Trending: Urvashi Rautela takes over 77th Festival de Cannes by storm at the premiere of Emilia Perez with Selena Gomez, looks elegance personified in a custom 'Dancing Fish’ neckpiece worth a whopping 35 crores!

Image
  Trending: Urvashi Rautela takes over 77th Festival de Cannes by storm at the premiere of Emilia Perez with Selena Gomez, looks elegance personified in a custom 'Dancing Fish’ neckpiece worth a whopping 35 crores! Urvashi Rautela, as we all know is India's youngest & highest-paid global superstar to have been featured in Forbes Top 10. She boasts of a humongous net worth of over 550 crores and we love her for all the right reasons. With a staggering Instagram fan following of more than 71.3 million, which is a lot more than the 'Khan trinity' of Bollywood and at par with PM Narendra Modi & Virat Kohli, Urvashi Rautela is certainly rated and loved by everyone as one of the most loved and celebrated and loved personalities in the country. From her multiple Miss Universe conquests to guiding people as a judge and frontline Bollywood superstar, the alluring and charming actress has certainly come a long way forward in her life, all thanks to her discipline, hard wo...

मुस्लिमांवर सामाजिक बहिष्कार टाकण्याचे सर्व बाजूंनी प्रयत्न सुरू आहेत - खान अब्दुल बारी खान

Image
 मुस्लीम व्होटर्स कौन्सिल ऑफ इंडिया आणि नॅशनल फोरमऑफ मुस्लिम इंटेलेक्चुअल्सची पत्रकार परिषद आज मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित करण्यात आली..  मुस्लीम व्होटर्स कौन्सिल ऑफ इंडिया आणि नॅशनल फोरम ऑफ मुस्लिम इंटेलेक्चुअल्स, जे धर्मनिरपेक्ष पक्ष आहेत, जे आता म्हणतात की त्यांचे विचार बदलले आहेत, आम्ही त्यांच्याकडे चार मागण्या लेखी ठेवल्या आणि त्यांची प्रतिक्रिया मागितली कारण हेच लोक राजकीयदृष्ट्या सक्रिय आहेत . गेल्या अनेक वर्षांपासून भाजपचे आरएसएसशी संबंध आहेत आणि दरम्यानच्या काळात मुस्लिम समाजावर खूप हिंसाचार झाला आहे आणि मुस्लिमांवर सामाजिक बहिष्कार टाकण्याचे सर्व बाजूंनी प्रयत्न सुरू आहेत. मुस्लिम समाजाच्या सुरक्षेबाबत मुस्लिमांच्या काही मागण्या आम्ही या धर्मनिरपेक्ष पक्षांसमोर मांडल्या होत्या आणि त्यांच्याकडून या पक्षांना त्यांच्याबद्दल काय वाटते याची लेखी उत्तरे मागितली होती. काँग्रेसने आमच्या मागण्यांना तोंडीही पाठिंबा दिला नाही आणि विचार बहुजन आघाडीने आमच्या मागण्यांवर मुस्लिमांच्या पाठीशी उभे असल्याचे लिहिले आहे. शिवसेनेचे औधु बाळा साहेब आणि राष्ट्रवादीचे शरद पवार साहेब यांनी आ...

स्मशानभूमीतही कंत्राटदाराची मनमानी .... मृतदेह घेऊन येणाऱ्या नागरिकांची गैरसोय...

Image
 स्मशानभूमीतही कंत्राटदाराची मनमानी .... मृतदेह घेऊन येणाऱ्या नागरिकांची गैरसोय... पालिका अधिकाऱ्यांचे कान डोळे बंद... मरणानंतरही संकटांचा सामना करावा लागत असेल तर प्रशासन व लोकप्रतिनिधी नेमके करतात तरी काय ? असा सवाल स्मशान भूमीत अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन येणारे नागरिक करत आहेत. पालिका स्थापन होण्याअगोदरची जुनी असणारी घणसोली सेक्टर ८ येथील (कौलआळी) स्मशानभूमीची विविध समस्यांमुळे गेल्या अनेक महिन्यांपासून दुरवस्था झाली आहे. दारूच्या बाटल्यांचा खच पडला आहे. मृतदेह जळीत केल्यानंतर राख स्मशानाच्या आवारातच टाकून दिली जात आहे. येथे कोणत्याही प्रकारच्या आवश्यक सेवा-सुविधा नसल्याने अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांना घाणीचा वास सहन करावा लागत आहे. पालिकेने स्मशानभूमी व्हिजन अंतर्गत शहरात सुशोभीकरणाच्या नावाखाली महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागाने सुशोभीकरणाच्या नावाखाली तात्पुरती डागडुजी करून रंगरंगोटी करत करोडो रुपयांचा मनमानी कारभार केला असल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. दरमहा सरासरी २० ते २५ मृतदेहांवर येथे अंत्यसंस्कार केले जातात. स्मशानाच्या आवारात संरक्षण भिंतीलगत आरसीसी पीस...

आता आम्ही आमचा झेंडा घेऊन लढणार - जमशेद अमीर खान

Image
  आता आम्ही आमचा झेंडा घेऊन लढणार - जमशेद अमीर खान  मंजिरी साबळे , मुंबई  सर्व राजकीय पक्षांची ७० वर्षांची गुलामगिरी संपवून आता आम्ही आमच्या पक्षाचा झेंडा घेऊन " अखिल भारतीय मुस्लिम लिग ( सेक्युलर ) ची लोकसभा लढाई लढणार आहोत. हिंदू , मुस्लिम, शीख, इसाई इतर सर्व धर्माचे पंथाचे सामान्य लोक एकत्र येऊन या लिग ची स्थापना केली आहे. अशी माहिती मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत लिग चे महासचिव व महाराष्ट्र प्रवक्ते जमशेद अमीर खान यांनी दिली. मुस्लिम समाजाचा फक्त मतांच्या जोगव्यासाठी वापर केला जात आहे. आमचा आवाज संसद मधे कोण उठवणार ? हा प्रश्न आम्हाला वेळोवेळी सतावत होता. त्यामुळे आता आम्ही अखिल भारतीय मुस्लिम लिग ( सेक्युलर ) या पक्षाच्या माध्यमातून आमचाच पक्ष, आमचाच झेंडा, आमचाच उमेदवार अशी आम्ही लढाई सुरू केली आहे असे खान यांनी सांगितले. हायातुल्ला अब्दुल्ला शेख, मनान अब्दुल हक, निजाम खान, इमतियाझ, अली रहीम शेख असे पाच उमेदवार लोकसभेसाठी मुंबईतून उभे केले आहेत अशी माहिती लिग चे महासचिव व महाराष्ट्र प्रवक्ते जमशेद अमीर खान यांनी यावेळी दिली. .

*"जय शिवसंग्राम संघटनेची मुंबई - ठाणे कार्यकर्ता बैठक व प्रवेश सोहळा "*

Image
      ठाणे : लोकनेते विनायकरावजी मेटे साहेब यांचा वैचारिक व सामाजिक विचारांचा वारसा चालवत त्यांचे छोटे बंधू रामहरी मेटे यांनी जय शिवसंग्राम संघटनेची स्थापना केली जय शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रामहरी मेटे यांच्या उपस्थितीमध्ये मुंबई -ठाणे कार्यकर्ता बैठक व प्रवेश सोहळ्याचे आयोजन शासकीय विश्रामगृह, कोर्ट नाका जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ ठाणे येथे संपन्न झाले. लोकनेते स्व.विनायकरावजी मेटे साहेब यांचे छोटे बंधू रामहरी मेटे यांनी रायगडावर "जय शिवसंग्राम " या संघटनेची स्थापना केली आज ती संघटना महाराष्ट्र मध्ये झपाट्याने वाढत आहे त्याचाच एक भाग म्हणून आज मुंबई - ठाणे येथे कार्यकर्ता बैठक व प्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले विद्यमान महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघालेले आहे यामध्ये कोणी कोणाचा पक्ष पळवला तर कोणी कोणाची संघटना ! आज महाराष्ट्रातील राजकीय घराणे पाहिले असता येथील सर्वच वातावरण गढूळ झालेले आहे .स्वतः चे अस्तित्व निर्माण करण्यासाठी भावाचा किंवा चुलत्याचा पक्ष पळवण्यापेक्षा स्वतःच अस्तित्व सिद्ध करणे केव्हाही चांगलेच ... यासाठी संघर्ष करावा लागत...

आदर्श सामाजिक संस्था व संत रविदास महाराज सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने संत रविदास जयंती साजरी !

Image
  कल्याण - रविदास महाराज ह्यांच्या ६४७ व्या स्वर्ण जयंतीच्या निमित्ताने कल्याण पूर्व मधील प्रल्लाद भोईर ह्यांच्या जितेंद्रवाडी पिसवली चाळीतील समस्त रहिवासी ह्याच्या वतीने शनिवार दि. २४/०२/२०२४ रोजी सायं. ५ ते रात्रौ १० पर्यरंत साजरी करण्यांत आली. रविदासांच्या जीवनावरील आधारित संगीतमय गाणी व प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यांत आला होता. तसेच आलेल्या सर्व मान्यवरांचा यथोचित सत्कारही मोठ्या उत्साहात होवून संत रविदास महाराज ह्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. ह्या प्रसंगी समाजसेवक प्रल्हादशेठ भोईर, रामदुलारे यादव, संगीत बिरहा कार्यक्रमाचे कलाकार सौ. सरोज त्यागी (भोजपूरी बिरहा गायक) श्री कुशनाथ ध्वज, (भोजपूरी बिरहा गायक) गुडडू बोधमी, (संगायक) इत्यादी मान्यवर व नागरिक आणि समाज बांधवांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता.