Posts

Showing posts from 2026

नोटबंदी के दौरान काले धन को लेकर किए गए वादों का सरकार दे हिसाब : मनोरंजन रॉय

Image
निर्माली सर्मा, 30 जुलै, मुंबई : वर्ष 2016 में नोटबंदी के दौरान काला धन वापस लाने को लेकर किए गए दावों पर सवाल उठाते हुए आरटीआई कार्यकर्ता एवं भारत अनमोल पार्टी (BAP) के राष्ट्रीय अध्यक्ष मनोरंजन रॉय ने आज एक प्रेस कॉन्फ्रेंस आयोजित की। इस दौरान उन्होंने केंद्र सरकार से मांग की कि वह देश की जनता को बताए कि नोटबंदी के बाद विदेशों या अन्य स्रोतों से कितना काला धन वापस आया, वह धन कहां जमा किया गया और उसका उपयोग किसके हित में किया गया। मनोरंजन रॉय ने कहा कि नोटबंदी के समय देशवासियों से यह कहा गया था कि काला धन वापस लाया जाएगा और भ्रष्टाचार पर अंकुश लगेगा। लेकिन आज, लगभग दस वर्ष बाद भी सरकार ने यह स्पष्ट नहीं किया कि वास्तव में कितना काला धन वापस आया। उन्होंने आरोप लगाया कि यदि काला धन वापस आया है तो उसकी पूरी जानकारी सार्वजनिक की जानी चाहिए। उन्होंने कहा कि इसी मुद्दे को लेकर उन्होंने आरटीआई के माध्यम से जानकारी मांगी और बाद में इस संबंध में एक रिट याचिका (Writ Petition) भी दायर की, ताकि सरकार से जवाबदेही तय की जा सके। उनका कहना है कि जनता को इस महत्वपूर्ण मुद्दे पर सच्चाई जानने का अधिकार...

रोटरी क्लब ऑफ मुंबई साउथ कफ परेड को मिला नया नेतृत्व, नरगिस गौर बनीं अध्यक्ष

Image
निर्माली सर्मा, 29 जुलाई 2026 | बहाई सेंटर, न्यू मरीन लाइंस, मुंबई रोटरी क्लब ऑफ मुंबई साउथ कफ परेड ने रीगल वर्ष 2026–27 के लिए रोटेरियन नरगिस गौर को क्लब अध्यक्ष के रूप में गरिमामय समारोह में पदस्थापित किया। इस अवसर पर डिस्ट्रिक्ट गवर्नर रोटेरियन राजन दुआ, पूर्व डिस्ट्रिक्ट गवर्नर्स, जिला पदाधिकारी, रोटरी नेता, विशिष्ट अतिथि, परिवारजन, मित्र तथा क्लब के सदस्य उपस्थित थे। 80 से अधिक अतिथियों की उपस्थिति में आयोजित यह समारोह मित्रता, सौहार्द और सेवा भावना का एक भव्य उत्सव बन गया।  कार्यक्रम का एक महत्वपूर्ण आकर्षण 11 नए सदस्यों का क्लब में शामिल होना रहा, जिसने “सेवा सर्वोपरि” (Service Above Self) की भावना के प्रति क्लब की प्रतिबद्धता को और मजबूत किया।  अपने अध्यक्षीय संबोधन में रोटेरियन नरगिस गौर ने “स्थायी प्रभाव का निर्माण” (Creating a Lasting Impact) के अपने दृष्टिकोण को दोहराया। उन्होंने बताया कि रीगल वर्ष की शुरुआत शिक्षा, स्वास्थ्य, नेत्र चिकित्सा, सामुदायिक कल्याण, युवा विकास, महिला सशक्तिकरण, पर्यावरण संरक्षण और विशेष रूप से दिव्यांगजनों के सहयोग जैसे अनेक सार्थक परियो...

पिनहोल प्युपिलोप्लास्टी नेत्र शल्यचिकित्सा से 62 वर्षीय मरीज की लौटी रोशनी

Image
नवी मुंबई, 28 जुलाई। वाशी निवासी 62 वर्षीय सुभाष विष्णु चाचे ने डॉ. अगरवाल्स आई हॉस्पिटल में दुर्लभ दोहरी नेत्र शल्यचिकित्सा के बाद अपनी दृष्टि दोबारा प्राप्त कर ली। वे परिपक्व मोतियाबिंद और कॉर्निया पर घने दाग की गंभीर समस्या से पीड़ित थे, जिसके कारण उनकी दृष्टि लगभग समाप्त हो चुकी थी। विशेषज्ञ चिकित्सकों ने मोतियाबिंद शल्यचिकित्सा के साथ पिनहोल प्युपिलोप्लास्टी (पीपीपी) तकनीक अपनाकर सफलतापूर्वक उनकी दृष्टि बहाल की। अस्पताल के मोतियाबिंद शल्यचिकित्सक डॉ. स्मित एम. बावरिया ने बताया कि मरीज की दृष्टि दो अलग-अलग समस्याओं के कारण प्रभावित थी। इसलिए एक ही शल्यचिकित्सा में मोतियाबिंद हटाने के साथ पुतली का पुनः आकार निर्धारण किया गया, जिससे प्रकाश सही ढंग से रेटिना तक पहुँच सके। इस तकनीक की मदद से मरीज को कॉर्नियल प्रत्यारोपण की आवश्यकता नहीं पड़ी और उनकी दृष्टि में उल्लेखनीय सुधार हुआ। अस्पताल के अनुसार, पिनहोल प्युपिलोप्लास्टी तकनीक का विकास डॉ. अमर अगरवाल ने किया है। यह तकनीक विशेष रूप से उन मरीजों के लिए प्रभावी मानी जाती है जिनकी कॉर्निया पर दाग होने के कारण दृष्टि प्रभावित होती है। इस ...

लातूरच्या महामार्गाची दुरवस्था; अपघातांत जनतेचे बळी, सरकारच्या निष्काळजीपणाविरोधात आझाद मैदानात एकदिवासीय धरणे आंदोलन

Image
लातूरच्या महामार्गाची दुरवस्था; अपघातांत जनतेचे बळी, सरकारच्या निष्काळजीपणाविरोधात आझाद मैदानात एकदिवासीय धरणे आंदोलन  रस्त्यांची तातडीने दुरुस्ती, अपघातांना जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई आणि नागरिकांच्या सुरक्षेची हमी देण्याची मागणी मुंबई | प्रतिनिधी लातूर जिल्ह्यातील राष्ट्रीय व राज्य महामार्गांची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने वारंवार अपघात होत असून अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे. रस्त्यांवरील मोठमोठे खड्डे, निकृष्ट दर्जाचे काम, रखडलेली दुरुस्ती आणि प्रशासनाचे सातत्याने होत असलेले दुर्लक्ष यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील आझाद मैदान येथे सामाजिक कार्यकर्ते आणि लातूर जिल्ह्यातील नागरिकांच्या वतीने एकदिवसीय आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान लातूरमधील महामार्गांची तात्काळ दुरुस्ती करावी, अपघातांना कारणीभूत ठरलेल्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. आंदोलकांनी सांगितले की, रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे दररोज हजारो वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा ल...

AICC अल्पसंख्यांक विभागात डॉ. प्रशांत इंगळे यांची राष्ट्रीय स्तरावर नियुक्ती

Image
**मुंबई, २ जून :** सामाजिक न्याय, संविधानिक मूल्ये आणि बौद्ध समाजाच्या प्रश्नांवर सातत्याने कार्यरत असलेले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रशांत रमेश इंगळे यांची अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (AICC) अल्पसंख्यांक विभागाच्या राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. देशातील बौद्ध समाज आणि जगभरातील बौद्ध अभ्यासक यांच्यात समन्वय साधण्याची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत या नियुक्तीची अधिकृत माहिती देण्यात आली. या वेळी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे पदाधिकारी, विविध माध्यमांचे प्रतिनिधी तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. दिल्लीतील इंदिरा भवन येथे नुकत्याच पार पडलेल्या AICC अल्पसंख्यांक विभागाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. देशभरातील विविध समाजघटकांशी संवाद वाढवणे, संविधानिक मूल्यांचा प्रसार करणे आणि सामाजिक न्यायाच्या चळवळींना बळ देणे या उद्देशाने विभागाच्या कार्याचा विस्तार करण्यात येत असून त्याअंतर्गत डॉ. इंगळे यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. डॉ. इंग...

*इंदोरनंतर आता मुंबईला “नंबर वन झिरो वेस्ट सिटी” बनवण्याचा निर्धार – ‘स्वाहा’ स्टार्टअपची मोठी पहल*

Image
  *इंदोरनंतर आता मुंबईला “नंबर वन झिरो वेस्ट सिटी” बनवण्याचा निर्धार – ‘स्वाहा’ स्टार्टअपची मोठी पहल* **मंजिरी साबळे** मुंबईतील Bahá'í Centre येथे आज आयोजित पत्रकार परिषदेत ‘स्वाहा’ या स्टार्टअपच्या माध्यमातून झिरो वेस्ट मॅनेजमेंटची नवी संकल्पना मांडण्यात आली. या उपक्रमाचे नेतृत्व समीर शर्मा यांनी केले असून, बहाई धर्माच्या अनुयायांना सोबत घेऊन पर्यावरण संवर्धनासाठी व्यापक जनजागृती मोहीम राबविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. पत्रकार परिषदेत बोलताना समीर शर्मा यांनी सांगितले की, इंदोर शहराला देशातील नंबर वन झिरो वेस्ट मॅनेजमेंट सिटी बनविण्यात यश मिळाल्यानंतर आता मुंबईलाही देशातील सर्वात स्वच्छ आणि “नंबर वन झिरो वेस्ट सिटी” बनवण्याचा त्यांचा निर्धार आहे. मुंबईतील वाढता घनकचरा आणि ओला कचरा ही मोठी समस्या असून, त्यावर शाश्वत उपाय म्हणून ‘स्वाहा’ स्टार्टअपने प्रभावी झिरो वेस्ट मॅनेजमेंट मॉडेल पुढे आणले आहे. या प्रक्रियेद्वारे ओला आणि घनकचरा पूर्णपणे नष्ट करून त्याचे पुनर्वापरक्षम व्यवस्थापन केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “ग्रीन मुंबई” हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी स...

जब आस्था ही अपराध बन जाए: पेयवंद नईमी की कहानी

Image
जब आस्था ही अपराध बन जाए: पेयवंद नईमी की कहानी यह एक युवा व्यक्ति, पेयवंद नईमी, की कहानी है—ईरान में रहने वाले एक बहाई—जिसका एकमात्र “अपराध” उसकी आस्था है। 8 जनवरी को विरोध प्रदर्शनों के दौरान निराधार आरोपों पर उन्हें गिरफ़्तार किया गया और आईआरजीसी के एक निरोध केंद्र में ले जाया गया—ऐसी जगहें जो कठोर व्यवहार के लिए जानी जाती हैं। इसके बाद जो हुआ, वह बेहद चिंताजनक था। उनसे लंबी पूछताछ की गई, भोजन और पानी जैसी बुनियादी सुविधाओं से वंचित रखा गया, बार-बार मारपीट की गई, और यहाँ तक कि दो बार नकली फांसी (मॉक हैंगिंग) का सामना करने के लिए मजबूर किया गया—जिसे अंतरराष्ट्रीय स्तर पर गंभीर मानसिक यातना माना जाता है। हालाँकि कथित अपराधों के समय वे पहले से ही हिरासत में थे, फिर भी उन पर गंभीर आरोप लगाए गए और दबाव में उनसे झूठा इकबालिया बयान लिया गया, जिसे बाद में राज्य टेलीविजन पर प्रसारित किया गया। अब तक न कोई मुकदमा चला है, न कोई सबूत प्रस्तुत किया गया है, और फिर भी वे अब तक कारावास में हैं। हाल के हफ्तों में, जहाँ कई बंदियों को रिहा किया गया है, वहीं पेयवंद अब भी हिरासत में हैं—अन्य बहाइयों की तर...

खारघरमध्ये SFA & ATP अकॅडमीवर पालकांची फसवणुकीचा आरोप; दलित पँथरची चौकशीची मागणी

Image
  खारघरमध्ये SFA & ATP अकॅडमीवर पालकांची फसवणुकीचा आरोप; दलित पँथरची चौकशीची मागणी नवी मुंबई (खारघर) : खारघर परिसरातील SFA & ATP अकॅडमीविरोधात पालकांनी गंभीर स्वरूपाचे आरोप करत आर्थिक फसवणूक आणि मानसिक त्रास दिल्याचा मुद्दा पुढे आणला आहे. या प्रकरणाची दखल घेत दलित पँथर संघटनेने सरकारकडे सखोल चौकशीची मागणी केली आहे. पालकांच्या म्हणण्यानुसार, अकॅडमीचे संचालक पंकज अनिल कृष्णन यांनी मुलांच्या प्रशिक्षणाबाबत मोठमोठी आश्वासने देत प्रवेश घेतला. मात्र प्रत्यक्षात त्या आश्वासनांप्रमाणे सुविधा, दर्जेदार प्रशिक्षण किंवा आवश्यक मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात आले नाही. त्यामुळे पालकांची आर्थिक फसवणूक झाली असून, मुलांवर मानसिक ताणही निर्माण झाला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत दलित पँथर संघटनेचे नेते डॉ. स्वप्निल ढसाळ, डॉ. संगीता विष्णू ढसाळ, संजय वैद्य आणि वकील रूपाली सावंत उपस्थित होते. त्यांनी सांगितले की, अशा प्रकारे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या संस्थांवर कठोर कारवाई होणे अत्यंत आवश्यक आहे. संघटनेने सरकारकडे खालील मागण्या केल्या आहेत : * ...

आंतरधर्मीय एकतेचा संदेश देणारा ‘इंटरफेथ इफ्तार’ कार्यक्रम उत्साहात संपन्न

Image
आंतरधर्मीय एकतेचा संदेश देणारा ‘इंटरफेथ इफ्तार’ कार्यक्रम उत्साहात संपन्न मुंबई : The Inter-Religious Solidarity Council (IRSC) यांच्या वतीने Ramadan या पवित्र महिन्यानिमित्त आयोजित करण्यात आलेला ‘इंटरफेथ इफ्तार’ कार्यक्रम मंगळवार, दि. १७ मार्च २०२६ रोजी मुंबईत उत्साहपूर्ण आणि ऐक्याच्या वातावरणात पार पडला. हा कार्यक्रम बहाई सेंटर, कोर्ट चेंबर्स, न्यू मरीन लाइन्स येथे सायंकाळी ५:३० वाजता आयोजित करण्यात आला होता. विविध धर्म, समाज आणि पार्श्वभूमीतील मान्यवर, नागरिक आणि समाजसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सर्व धर्मांच्या एकतेचा संदेश देणाऱ्या विचारांनी झाली. विविध धर्मीय प्रतिनिधींनी शांतता, बंधुता आणि परस्पर आदर यांचे महत्त्व अधोरेखित केले. उपवास (रोजा) या संकल्पनेवरही अनेकांनी आपले विचार मांडले आणि त्यामागील शिस्त, संयम व मानवतेचा संदेश स्पष्ट केला. यानंतर सर्व उपस्थितांनी एकत्र येत इफ्तार करून उपवास सोडला. या प्रसंगी एकात्मता, सौहार्द आणि सामाजिक सलोखा यांचा सुंदर संगम पाहायला मिळाला. कार्यक्रमादरम्यान विविध धर्मांतील लोकांनी एकमेकांशी संवाद साधत परस्पर समज वाढवण...

देवस्थान इनाम वर्ग-३ जमिनींसाठी गुरव समाज आक्रमक, ७/१२ दुरुस्ती, जमीन हक्क आणि पुजाऱ्यांच्या वेतनाचा मुद्दा ऐरणीवर

Image
 निर्माली शर्मा, मुंबई  अखिल गुरव समाज संघटनेच्या वतीने आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत देवस्थान इनाम वर्ग-३ जमिनी, मंदिर व्यवस्थापन आणि गुरव म्हणजेच पुजारी समाजाच्या हक्कांबाबत गंभीर मुद्दे मांडण्यात आले. संघटनेचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष शितल उर्फ विजय गोरख शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना  सांगितले की, राज्यातील अनेक ठिकाणी देवस्थान इनाम जमिनींबाबत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली असून, गुरव समाजाच्या पारंपरिक हक्कांवर गदा आली आहे. या जमिनींची नोंद इतरांच्या नावावर करण्यात आल्याचा आरोप करत, त्या जमिनी पुन्हा मूळ हक्कधारक गुरव समाजाकडे देण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली. तसेच ७/१२ उताऱ्यांमध्ये झालेल्या चुकीच्या नोंदी तात्काळ दुरुस्त करून, पूर्वीप्रमाणेच गुरव समाजाची नावे नोंदवावीत, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. इनाम वर्ग-३ जमिनींवरील अटी-शर्ती रद्द करून त्या कायमस्वरूपी हक्काने देण्यात याव्यात, असेही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी  स्पष्ट केले. मंदिर व्यवस्थापनाच्या मुद्द्यावर बोलताना, ट्रस्टमध्ये गुरव (पुजारी) यांना ५० टक्के प्रतिनिधित्व देण्यात यावे, तसेच मंदिरात ...

बांद्रा पश्चिम की SRA परियोजना में 7 साल की देरी पर सोसायटी का बिल्डर के खिलाफ आरोप, प्रेस कॉन्फ्रेंस कर उठाए कई सवाल

Image
बांद्रा पश्चिम की SRA परियोजना में 7 साल की देरी पर सोसायटी का बिल्डर के खिलाफ आरोप, प्रेस कॉन्फ्रेंस कर उठाए कई सवाल निर्माली शर्मा, मुंबई बांद्रा पश्चिम स्थित एक प्रमुख SRA पुनर्विकास परियोजना में हो रही देरी और कथित अनियमितताओं को लेकर  आई कंदेश्वरी एसआरए कोऑपरेटिव हाउसिंग सोसायटी लिमिटेड  की ओर से एक प्रेस कॉन्फ्रेंस आयोजित की गई। इस दौरान सोसायटी के पदाधिकारियों ने डेवलपर **हरे कृष्णा डेवलपर्स** पर गंभीर आरोप लगाते हुए परियोजना में हो रही देरी और किरायेदारों के साथ हुए समझौते के उल्लंघन का मुद्दा उठाया। प्रेस कॉन्फ्रेंस में बताया गया कि इस पुनर्विकास परियोजना के कार्यान्वयन में करीब 7 वर्षों की देरी हो चुकी है। यह देरी स्लम पुनर्वास प्राधिकरण (SRA) के सीईओ द्वारा धारा 13(2) के आवेदन की सुनवाई के दौरान आधिकारिक रूप से दर्ज भी की गई है। सोसायटी के प्रतिनिधियों ने आरोप लगाया कि परियोजना के किरायेदारों को देय किराया लगातार 14 महीनों तक बकाया रखा गया। कई बार शिकायत करने के बाद बिल्डर द्वारा आंशिक भुगतान किया गया। इसके अलावा किरायेदारों के साथ हुए समझौते के अनुसार किराए में 10 ...

नवी मुंबई पनवेल स्थित कई परिवार के लोगों को जादू टोना तंत्र-मंत्र गिरोह ने अपना शिकार बनाया बदमाशों के खिलाफ आखिर कब होगी कानूनी कार्रवाई

Image
नवी मुंबई पनवेल स्थित कई परिवार के लोगों को जादू टोना तंत्र-मंत्र गिरोह ने अपना शिकार बनाया बदमाशों के खिलाफ आखिर कब होगी कानूनी कार्रवाई जादू टोना तंत्र-मंत्र की आड़ में लूटपाट करने वाले गिरोह का बडा मामला सामने आया बता दें की नवी मुंबई पनवेल स्थित कई परिवार के लोगों को जादू टोना तंत्र-मंत्र गिरोह ने अपना शिकार बनाया है ...बता दें की नवी मुंबई पनवेल स्थित कई परिवार के लोगों को जादू टोना तंत्र-मंत्र गिरोह ने अपना शिकार बनाया है सुत्रों से मिली जानकरी के अनुसार तंत्र-मंत्र गिरोह के नाम, मिना धुर्वे, लक्ष्मी ईगले, काजूर मारग, व अन्य बदमाश इस तंत्र-मंत्र गिरोह मे सामिल हैं बदमाशों के द्वारा न कोई रेकी की जाती है और न कोई एरिया तय होता है जब भी कोई पिडित परिवार ईनके संपर्क में आता है फांसकर उन्हें तंत्र-मंत्र के सहारे जाल में फंसा लेते हैं और फिर हाथ की सफाई से सामने खड़े व्यक्ति को चमत्कार की ताकत का अहसास कराकर सम्मोहित करते, फिर उससे रुपए निकलवा लेते। पलक झपकते ही रुपये गायब कर खुद भी भाग निकलते हैं नवी मुंबई पनवेल सहित राज्य के कई जिलों में जादू टोना तंत्र-मंत्र गिरोह के खिलाफ लूटपाट...