Posts

Showing posts from May, 2024

दमानिया यांनी शेतकऱ्यांची जमीन हडपल्याचा आरोप

Image
    दमानिया यांनी शेतकऱ्यांची जमीन हडपल्याचा आरोप   मुंबई : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कर्जत येथे शेतकऱ्यांची जमीन खरेदी करून त्यांची फसवणूक केल्याचा आरोप आम आदमी पार्टीचे तत्कालीन पदाधिकारी नितीन चव्हाण यांनी बुधवारी मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत केला. नोव्हेंबर २०१३ मध्ये सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी इंडिया अगेन्स करप्शन ही भ्रष्टाचारा विरोधात मोहीम देशभरात राबवली होती. सदर मोहिमेनंतर अण्णा हजारे प्रसिद्ध झाले व त्यांच्या नावावर मिळणारा फंड अंजली दमानिया यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांनी हडप केल्यावर स्वतः कर्जत येथे कमी भावात शेतकऱ्यांकडून जमिनी विकत घेतल्या. सदर जमिनी खरेदीची सीबीआय मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी नितीन चव्हाण यांनी केली आहे.

राजकारणात एक नवा बदल घडवण्यासाठी हिंदुस्तान जनसेवा पक्ष' - पक्षाध्यक्ष दीपक राव दत्ताराम घोलप पाटील

Image
राजका रणात एक नवा बदल घडवण्यासाठी हिंदुस्तान जनसेवा पक्ष' - पक्षाध्यक्ष दीपक राव दत्ताराम घोलप पाटील पत्रकार - रविन्द्र साबळे  मुंबई: राज्यातील राजकारणात एक नवा बदल घडवण्यासाठी आज नवीन राजकीय पक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या पक्षाचे नाव 'हिंदुस्तान जनसेवा पक्ष' असे ठेवण्यात आले असून, या पक्षाचे नेतृत्व प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते पक्षाध्यक्ष दीपक राव दत्ताराम घोलप पाटील यांनी स्वीकारले आहे. दीपक राव दत्ताराम घोलप पाटील यांनी पत्रकार परिषदेत या नव्या पक्षाची घोषणा करताना सांगितले की, "हिंदुस्तान जनसेवा पक्ष' हा पक्ष समाजातील सर्व घटकांचे प्रतिनिधित्व करणार असून, विशेषतः ग्रामीण आणि दुर्लक्षित भागातील समस्यांवर लक्ष केंद्रित करणार आहे. पक्षाचा उद्देश भ्रष्टाचारमुक्त प्रशासन, शिक्षण सुधारणा, आणि शेतकऱ्यांचे कल्याण यावर आधारित आहे. या नव्या पक्षाच्या घोषणेनंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी या पक्षाला स्वागत केले असून, काहींनी यावर टीका केली आहे. आगामी निवडणुकांमध्ये 'हिंदुस्तान जनसेवा पक्ष' कसे प्रदर्शन करणार हे पाहणे महत्त्वाचे ठ...

Trending: Urvashi Rautela takes over 77th Festival de Cannes by storm at the premiere of Emilia Perez with Selena Gomez, looks elegance personified in a custom 'Dancing Fish’ neckpiece worth a whopping 35 crores!

Image
  Trending: Urvashi Rautela takes over 77th Festival de Cannes by storm at the premiere of Emilia Perez with Selena Gomez, looks elegance personified in a custom 'Dancing Fish’ neckpiece worth a whopping 35 crores! Urvashi Rautela, as we all know is India's youngest & highest-paid global superstar to have been featured in Forbes Top 10. She boasts of a humongous net worth of over 550 crores and we love her for all the right reasons. With a staggering Instagram fan following of more than 71.3 million, which is a lot more than the 'Khan trinity' of Bollywood and at par with PM Narendra Modi & Virat Kohli, Urvashi Rautela is certainly rated and loved by everyone as one of the most loved and celebrated and loved personalities in the country. From her multiple Miss Universe conquests to guiding people as a judge and frontline Bollywood superstar, the alluring and charming actress has certainly come a long way forward in her life, all thanks to her discipline, hard wo...

मुस्लिमांवर सामाजिक बहिष्कार टाकण्याचे सर्व बाजूंनी प्रयत्न सुरू आहेत - खान अब्दुल बारी खान

Image
 मुस्लीम व्होटर्स कौन्सिल ऑफ इंडिया आणि नॅशनल फोरमऑफ मुस्लिम इंटेलेक्चुअल्सची पत्रकार परिषद आज मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित करण्यात आली..  मुस्लीम व्होटर्स कौन्सिल ऑफ इंडिया आणि नॅशनल फोरम ऑफ मुस्लिम इंटेलेक्चुअल्स, जे धर्मनिरपेक्ष पक्ष आहेत, जे आता म्हणतात की त्यांचे विचार बदलले आहेत, आम्ही त्यांच्याकडे चार मागण्या लेखी ठेवल्या आणि त्यांची प्रतिक्रिया मागितली कारण हेच लोक राजकीयदृष्ट्या सक्रिय आहेत . गेल्या अनेक वर्षांपासून भाजपचे आरएसएसशी संबंध आहेत आणि दरम्यानच्या काळात मुस्लिम समाजावर खूप हिंसाचार झाला आहे आणि मुस्लिमांवर सामाजिक बहिष्कार टाकण्याचे सर्व बाजूंनी प्रयत्न सुरू आहेत. मुस्लिम समाजाच्या सुरक्षेबाबत मुस्लिमांच्या काही मागण्या आम्ही या धर्मनिरपेक्ष पक्षांसमोर मांडल्या होत्या आणि त्यांच्याकडून या पक्षांना त्यांच्याबद्दल काय वाटते याची लेखी उत्तरे मागितली होती. काँग्रेसने आमच्या मागण्यांना तोंडीही पाठिंबा दिला नाही आणि विचार बहुजन आघाडीने आमच्या मागण्यांवर मुस्लिमांच्या पाठीशी उभे असल्याचे लिहिले आहे. शिवसेनेचे औधु बाळा साहेब आणि राष्ट्रवादीचे शरद पवार साहेब यांनी आ...

स्मशानभूमीतही कंत्राटदाराची मनमानी .... मृतदेह घेऊन येणाऱ्या नागरिकांची गैरसोय...

Image
 स्मशानभूमीतही कंत्राटदाराची मनमानी .... मृतदेह घेऊन येणाऱ्या नागरिकांची गैरसोय... पालिका अधिकाऱ्यांचे कान डोळे बंद... मरणानंतरही संकटांचा सामना करावा लागत असेल तर प्रशासन व लोकप्रतिनिधी नेमके करतात तरी काय ? असा सवाल स्मशान भूमीत अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन येणारे नागरिक करत आहेत. पालिका स्थापन होण्याअगोदरची जुनी असणारी घणसोली सेक्टर ८ येथील (कौलआळी) स्मशानभूमीची विविध समस्यांमुळे गेल्या अनेक महिन्यांपासून दुरवस्था झाली आहे. दारूच्या बाटल्यांचा खच पडला आहे. मृतदेह जळीत केल्यानंतर राख स्मशानाच्या आवारातच टाकून दिली जात आहे. येथे कोणत्याही प्रकारच्या आवश्यक सेवा-सुविधा नसल्याने अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांना घाणीचा वास सहन करावा लागत आहे. पालिकेने स्मशानभूमी व्हिजन अंतर्गत शहरात सुशोभीकरणाच्या नावाखाली महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागाने सुशोभीकरणाच्या नावाखाली तात्पुरती डागडुजी करून रंगरंगोटी करत करोडो रुपयांचा मनमानी कारभार केला असल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. दरमहा सरासरी २० ते २५ मृतदेहांवर येथे अंत्यसंस्कार केले जातात. स्मशानाच्या आवारात संरक्षण भिंतीलगत आरसीसी पीस...