Posts

बहाई सेंटर मे पार्लियामेंट ऑफ रिलिजन्स का दूसरा संस्करण आयोजित

Image
 मुंबई में 27 सितंबर, शनिवार की सुबह मरीन लाइन्स स्थित बहाई सेंटर में मुंबई पार्लियामेंट ऑफ रिलिजन्स का दूसरा संस्करण आयोजित हुआ। यह आयोजन इंटर-रिलिजियस सॉलिडैरिटी काउंसिल, सेंटर फॉर द स्टडी ऑफ सोसाइटी एंड सेक्युलरिज़्म और बहाई सेंटर द्वारा संयुक्त रूप से किया गया। इस वर्ष का विषय था “धर्म और सामाजिक चुनौतियाँ” , जिसमें विभिन्न धर्मों और क्षेत्रों से जुड़े विद्वानों व नेताओं ने अपने विचार रखे। पैनल में गांधीवादी विद्वान रजनी बक्शी, शिक्षाविद डॉ. सुरिंदर कौर, प्रभु गोविंद दास (हरे कृष्णा), ताहिरीह महीजा (बहाई प्रतिनिधि), रोशनी शेनाज़ (आध्यात्मिक लेखिका), मुफ़्ती याह्या (इस्लामी विद्वान), फादर गिल्बर्ट डि’लीमा (कैथोलिक पादरी) और स्वामी दयादिपानंद (रामकृष्ण मिशन) शामिल थे। संचालन उर्मी चांदा ने किया। कार्यक्रम का उद्घाटन प्रभु केशव चंद्र दास (IRSC संयोजक) ने किया। उन्होंने कहा कि असली धर्म सेवा, करुणा, समानता और सत्य पर आधारित है, न कि विभाजन पर। उन्होंने इस वर्ष के विषय की अहमियत बताते हुए सवाल उठाए कि क्या धर्म लैंगिक समानता, LGBTQIA+ समुदाय के अधिकार, और जाति व सामाजिक असमा...

प्रधानमंत्री/मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा उपोषण आंदोलन

Image
  प्रधानमंत्री/मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा उपोषण आंदोलन मुंबई : प्रधानमंत्री/मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत कार्यरत कंत्राटी कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी पुन्हा एकदा उपोषण आंदोलनाच्या पवित्र्यावर उतरले आहेत. आजाद मैदान, मुंबई येथे सोमवार दिनांक २२ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता या आंदोलनास प्रारंभ झाला. कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपल्या न्याय मागणीसाठी न्यायालयीन लढा दिला असून, २०११ पासून मान्यताप्राप्त हक्कांबाबत शासन निर्णय तात्काळ घ्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. **कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या :** * कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमानुसार वार्षिक वेतन वाढ व नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे इतर सर्व सुविधा द्याव्यात. * महिलांसाठी प्रसूती रजा, बालसंगोपन रजा आणि निवृत्तीवेतनाची हमी यांसारख्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. * नियमित कर्मचाऱ्यांच्या तोडीस तोड हक्क व सुविधा कंत्राटी कर्मचाऱ्यांना देण्यात याव्यात. याआधी ३० जून २०२५ रोजी घेतलेल्या उपोषण आंदोलनात ग्रामविकास मंत्र्यांनी ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, तीन महिन्यांनंतरही त्याबाबत कार्यवाही न ...

"हैद्राबादच्या साईभक्त कुटुंबाला मिळाले ५ लाखांचे अनोखे बळ… जाणून घ्या कसे?"

Image
  श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था शिर्डीकडून सुरु केलेल्या साईभक्त अपघात विमा योजनेअंतर्गत साईभक्ताचे वारसास मिळाली नुकसान भरपाई.... हैद्राबाद येथील साईभक्त (कै.) माधुरी गडडे यांच्या वारसांना मे. नॅशनल इंन्शुरन्स कंपनी लि., कोपरगांव यांचेकडून ५ लाख रुपयांची रक्कम विमा दावा म्हणून मंजूर.. शिर्डी ..राजेंद्र दुनबळे श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था शिर्डीकडून सुरु केलेल्या साईभक्त अपघात विमा योजनेअंतर्गत साईभक्ताचे वारसास मिळाली नुकसान भरपाई श्री साईबाबांच्या दर्शनासाठी जे भाविक दर्शन/आरती/रुम/अभिषेक/सत्यनारायण या सेवांचे ऑनलाईन बुकिंग करुन येतात, तसेच पालखीव्दारे आगाऊ नोंदणी करुन पायी येतात, अशा भाविकांकरीता १ वर्षासाठी श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीमार्फत मे. नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि., कोपरगांव यांचेव्दारा अपघाती विमा उतरविलेला आहे. या विमा योजनेअंतर्गत, हैद्राबाद येथील साईभक्त (कै.) माधुरी गडडे यांच्या वारसांना मे. नॅशनल इंन्शुरन्स कंपनी लि., कोपरगांव यांचेकडून ५ लाख रुपयांची रक्कम विमा दावा म्हणून मंजूर करण्यात आला आहे. हैदराबादहून शिर्डी येथे श्रींचे दर्श...

दि. म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक निवडणुकीत मतमोजणीतील अनियमिततेचा आरोप

Image
 दि. म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक निवडणुकीत मतमोजणीतील अनियमिततेचा आरोप मुंबई : दि. म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक संचालक निवडणूक २०२५-२०३० च्या मतमोजणी दरम्यान मोठ्या प्रमाणावर अनियमितता व अनागोंदी झाल्याचा गंभीर आरोप जय सहकार पॅनल चे विष्णू घुमरे आणि उमेदवारांनी मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदे दरम्यान केला आहे. या वेळी पत्रकार परिषदेत दीपक मदने कविता विषय वर्षा माळी मुंजा गिरी व पॅनलचे इतर उमेदवार उपस्थित होते. जय सहकार पॅनल चे विष्णू घुमरे यांनी सांगितले की निवडणुकीत अपारदर्शकता होती तसेच निवडणुकीत बॅलेट पेपरद्वारे मतदान झाले असतानाही मतमोजणी प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचे आरोप समोर आला होता विशेषतः टेबल क्रमांक ५८ वरील कर्मचाऱ्यांकडून मत चोरीचा प्रकार उघड झाल्याचे उमेदवारांनी संशय व्यक्त केल्याचे सांगितले. या संदर्भातील व्हिडिओ फीत आणि पत्रव्यवहार राज्यपाल, मुख्यमंत्री व सहकार मंत्री यांच्याकडे तक्रार म्हणून सादर करण्यात आले. आशिया खंडातील सर्वात मोठी पगारदार नोकरांची बँक मानली जाणारी ही बँक असून, पंचवार्षिक निवडणुकीत "मत चोरी" झाल्याचा दावा ही करण्यात आला ....

मा. सतीश कावडे सरांना लसाकम च्या वतीने *जीवन गौरव पुरस्कार* देऊन सन्मानित

Image
 साहित्य सम्राट लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या 105 व्या जयंती निमित्त मा. सतीश कावडे सरांना लसाकम च्या वतीने *जीवन गौरव पुरस्कार* देऊन सन्मानित करण्यात आला.या पुरस्कार सोहळ्यास सनदी अधिकारी मा. व्ही. जे. वरवंटकर साहेब मा. सुग्रीव अंधारे साहेब, मा. प्रकाश कांबळे साहेब, मा. कलवले साहेब, मा. निरंजन तपासकर आदी मान्यवर मंडळी उपस्थित होते.

रिपब्लिकन नेते राजु गोडबोले च्या निधनाने आंबेडकरी चळवळीची हानी - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

Image
रिपब्लिकन नेते राजु गोडबोले च्या निधनाने आंबेडकरी चळवळीची हानी  - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले  प्रतिनिधी - मंजिरी साबळे  मुंबई दि.21-  भारतीय दलित पँथर पासुन आंबेडकरी चळवळीत काम करणारे रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते ; रिपब्लिकन पक्षाचे छत्तीसगढ राज्य सरचिटणीस राजू गोडबोले यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीची मोठी हानी झाली आहे.दिवंगत राजु गोडबोले हे छत्तीसगढ मधील रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते होते.त्यांना छत्तीसगढ मधील सामाजिक शैक्षणिक आणि बौध्द धम्म चळवळी बरोबरच रिपब्लिकन चळवळ वाढवण्यात मोठे योगदान दिले आहे.माझ्या नेतृत्वात त्यांनी भारतीय दलित पँथर पासुन एकनिष्ठपणे रिपब्लिकन पक्षाचे काम केले आहे.राजु गोडबोले यांच्या निधनाने रिपब्लिकन पक्षासोबत सबंध छत्तीसगढ मधील आंबेडकरी चळवळीची मोठी हानी झाली आहे.असे सांगत  रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी दिवगंत राजु गोडबोले यांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली. छत्तीसगढच्या भिलाई येथील सियान सदन येथे रिपब्लिकन पक्षा तर्फे  दिवंगत राजु  गोडबोले यांची ...

रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेश महिला आघाडीच्या उपाध्यक्षपदी सौ.प्रितमाला साळवी यांची नियुक्ती

Image
रिपब्लिकन पक्षाच्या मुंबई प्रदेश महिला आघाडीच्या उपाध्यक्षपदी सौ.प्रितमाला साळवी यांची नियुक्ती प्रतिनिधी - मंजिरी साबळे    मुंबई दि.21- रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडी च्या मुंबई प्रदेशच्या उपाध्यक्षपदी सौ.प्रितमाला साळवी यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडीच्या मुंबई अध्यक्षा उषाताई रामलु यांच्या हस्ते सौ.प्रितमाला साळवी यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.यावेळी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश जाधव ;महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष रेश्मा खान आदि मान्यवर उपस्थित होते.                                        रिपब्लिकन पक्षाचे नेते माजी मंत्री दिवंगत प्रितमकुमार शेगावकर यांच्या त्या सुकन्या आहेत.रिपब्लिकन चळवळीचे बाळकडु त्यांना लहान पणापासुन लाभले आहे.रिपब्लिकन चळवळीचा वारसा त्यांना घरातुनच लाभला आहे.त्यामुळे प्रितमाला पुलकेशी साळवी य...