Posts

आघाडी बनवुन महाराष्ट्राला पिछाडीवर नेणाऱ्यांना रोखा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांचे आवाहन

Image
 आघाडी बनवुन महाराष्ट्राला पिछाडीवर नेणाऱ्यांना रोखा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांचे आवाहन ठाणे,दि.१५  प्रतिनिधी   महाराष्ट्रात डबल इंजिनच्या सरकारने उत्तम काम केले असुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विकास धरतीवर अवतरला आहे. तर, विरोधक आघाडी बनवुन सर्व प्रकल्प रोखण्याचे तसेच महाराष्ट्राला पिछाडीवर नेण्याचे काम करीत आहेत. तेव्हा, येत्या २० तारीखला यांना रोखण्याचे काम करून जनतेने कायमचे घरी बसवावे. असे आवाहन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय मंत्री जगतप्रकाश (जे.पी.) नड्डा यांनी केले.   ठाण्यातील एम.एच. हायस्कूल येथे शुक्रवारी आयोजित केलेल्या विशेष सभेत जे.पी.नड्डा यांनी ठाणे शहर विधानसभा क्षेत्रातील उच्चशिक्षित व उद्यमी व्यावसायिकांना संबोधित केले. याप्रसंगी, खा.नरेश म्हस्के, ठाणे शहर विधानसभेचे उमेदवार संजय केळकर, ओवळा- माजिवडयाचे उमेदवार प्रताप सरनाईक, आ.ॲड. निरंजन डावखरे, भाजप प्रदेश महामंत्री माधवी नाईक, शिवसेना शहरप्रमुख हेमंत पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, माजी उपमहापौर ॲड. सुभाष काळे, रिपाई (आ) भास्कर वाघमारे ...

इरफान अली पिरजादे (मुस्लिम राष्ट्रीय मंच) यांची पत्रकार परिषद

Image
आज दिनांक १४।११।२०२४ रोजी ,मुंबई मराठी पत्रकार संघ या ठिकाणी इरफान अली पिरजादे (मुस्लिम राष्ट्रीय मंच) यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती.   इरफान अली पिरजादे यांनी पत्रकार आणि मीडिया यांच्याशी संवाद साधताना,सिराज खानने 125 कोटी रुपये पाठवले आहेत.. अनेक बँक खात्यांमधून पाठवले जात आहेत.या अंतर्गत व्होट जिहादला निधी दिला जात आहे. वाटपाचे काम खुद्द मौलाना नोमानी यांनीच केले… ज्या प्रकारे त्यांनी विविध श्रेणींमध्ये पाठिंबा जाहीर केला. गेल्या 75 वर्षात मुस्लिमांच्या विकासासाठी कोणतीही ठोस योजना आखण्यात आली नाही.सीएएवरूनही काँग्रेसने मुस्लिमांना भडकावले जाते.स्वातंत्र्यानंतर 400 मुस्लिम खासदार झाले आहेत, त्यापैकी फक्त 50 पसमांदा मुस्लिम आहेत.आम्ही मुंबा देवी येथे गेलो होतो 400 कोटी रुपये  किंमतीची वक्फ जमीन आहे.अंजुमन-ए-इस्लाम एज्युकेशनल ट्रस्टची जमीनही अमीन पटेल यांनी बळकावली.असे लोक सर्वशक्तिमान भूमीचे ठग आहेत.जो आमच्या विकासासाठी काम करेल त्याला मतदान करा.दाढीवाल्या मुस्लिमांनी कोणाला मत द्यायचे हे सांगू नका. असे इरफान अली पिरजादे यांनी पत्रकार आणि मीडिया यांच्याशी संवाद स...

**विशाल अग्रवाल द्वारा महाबलेश्वर में अनधिकृत एमपीजी क्लब पर बुलडोजर**

Image
 **विशाल अग्रवाल द्वारा महाबलेश्वर में अनधिकृत एमपीजी क्लब पर बुलडोजर**  महाबलेश्वर: पुणे पोर्शे कार मामले में नाबालिग आरोपी के पिता विशाल अग्रवाल की मुश्किलें बढ़ गई हैं।  विशाल अग्रवाल के पास महाबलेश्वर में सरकारी संपत्ति में एक लक्जरी होटल है, यह पता चला है कि यहां एक अनधिकृत निर्माण और एक बार है।  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे द्वारा इस मामले में जांच और कार्रवाई के आदेश के बाद राज्य उत्पाद शुल्क विभाग ने विशाल अग्रवाल के होटल में चल रहे अवैध बार को सील कर दिया.  इसके बाद शनिवार (8 तारीख) को इस पर बुलडोजर चलाया गया.  आज (शनिवार) महाबलेश्वर में अग्रवाल के एमपीजी क्लब रिसॉर्ट पर बुलडोजर चला दिया गया।  यह पाया गया कि जो परिसर निवासी को पट्टे पर दिया गया था, उसका उपयोग वाणिज्य के लिए किया जा रहा था।  इसके बाद एमपीजी क्लब पर प्रशासन ने प्रतिबंध लगा दिया था.  इसकी जानकारी जिलाधिकारी को होने के बाद इस स्थल पर बने 12 अनाधिकृत कमरों को तोड़ने का आदेश दिया गया.  शनिवार सुबह से ही महाबलेश्वर नगर निगम ने अनधिकृत निर्माण को ध्वस्त करने के आदेश पर अमल क...

आप ई-श्रम पोर्टलपर पंजीकृत श्रमीक है| आपसे अनुरोध है की, आप राशन कार्ड पाने के लिए नजदिकी तहसील कार्यालय से संपर्क करे

Image
 आप ई-श्रम पोर्टलपर पंजीकृत श्रमीक है| आपसे अनुरोध है की, आप राशन कार्ड पाने के लिए नजदिकी तहसील कार्यालय से संपर्क करे अथवा निचे दिए हुए Public Login के लिंक द्वारा स्वंय राशन कार्ड के लिए आवेदन करे| यदि आपके पास पहले से ही राशन कार्ड है तो कृपया आपका राशन कार्ड क्रमांक और ई-श्रम क्रमांक महाराष्ट्र शासन के 9594467084, 9324496229 मोबाईल नंबर पे साझा करें| (MON-FRI 10AM-5PM) https://rcms.mahafood.gov.in/PublicLogin/frmPublicLogin.aspx -अ.ना.पु.व ग्रा.स. विभाग

राजस्थान भीलवाड़ा प्रताप नगर की पुलिस फिर कर रही है सरगमी से उल्हासनगर के जींस व्यापारियों की तलाश।

Image
  उल्हासनगर ४ के कुछ झोल छाप जींस व्यापारियों ने फिर करोड़ों का चूना लगाया है भीलवाड़ा के मिल वालों को। राजस्थान भीलवाड़ा प्रताप नगर की पुलिस आज उल्हासनगर शहर आ चुकी है। खबर यह की की उल्हासनगर के झोल छाप जींस व्यापारियों ने भीलवाड़ा से करोड़ो का माल मंगाया और जब पैसे चुकाने की भारी आए तब शहर से फरार हो गए। सूत्रों की माने तो इस कांड में मुख्य रूप से उल्हासनगर भाजपा ५ के मंडल अध्यक्ष बंटी कुरसीजा का नाम सामने आ रहा है। शाम से बंटी कुरसिजा और उसके कुछ झोल छाप साथी का मोबाइल संपर्क से बाहर है। सूत्रों के मुताबिक यह मामला कुछ १४ — १५ करोड़ का बताया जा रहा है । राजसथन भीलवाड़ा प्रताप नगर पुलिस स्टेशन ने एफआईआर दर्ज कर आगे की जांच कर रही है।. 

दमानिया यांनी शेतकऱ्यांची जमीन हडपल्याचा आरोप

Image
    दमानिया यांनी शेतकऱ्यांची जमीन हडपल्याचा आरोप   मुंबई : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कर्जत येथे शेतकऱ्यांची जमीन खरेदी करून त्यांची फसवणूक केल्याचा आरोप आम आदमी पार्टीचे तत्कालीन पदाधिकारी नितीन चव्हाण यांनी बुधवारी मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत केला. नोव्हेंबर २०१३ मध्ये सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी इंडिया अगेन्स करप्शन ही भ्रष्टाचारा विरोधात मोहीम देशभरात राबवली होती. सदर मोहिमेनंतर अण्णा हजारे प्रसिद्ध झाले व त्यांच्या नावावर मिळणारा फंड अंजली दमानिया यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांनी हडप केल्यावर स्वतः कर्जत येथे कमी भावात शेतकऱ्यांकडून जमिनी विकत घेतल्या. सदर जमिनी खरेदीची सीबीआय मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी नितीन चव्हाण यांनी केली आहे.

राजकारणात एक नवा बदल घडवण्यासाठी हिंदुस्तान जनसेवा पक्ष' - पक्षाध्यक्ष दीपक राव दत्ताराम घोलप पाटील

Image
राजका रणात एक नवा बदल घडवण्यासाठी हिंदुस्तान जनसेवा पक्ष' - पक्षाध्यक्ष दीपक राव दत्ताराम घोलप पाटील पत्रकार - रविन्द्र साबळे  मुंबई: राज्यातील राजकारणात एक नवा बदल घडवण्यासाठी आज नवीन राजकीय पक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या पक्षाचे नाव 'हिंदुस्तान जनसेवा पक्ष' असे ठेवण्यात आले असून, या पक्षाचे नेतृत्व प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते पक्षाध्यक्ष दीपक राव दत्ताराम घोलप पाटील यांनी स्वीकारले आहे. दीपक राव दत्ताराम घोलप पाटील यांनी पत्रकार परिषदेत या नव्या पक्षाची घोषणा करताना सांगितले की, "हिंदुस्तान जनसेवा पक्ष' हा पक्ष समाजातील सर्व घटकांचे प्रतिनिधित्व करणार असून, विशेषतः ग्रामीण आणि दुर्लक्षित भागातील समस्यांवर लक्ष केंद्रित करणार आहे. पक्षाचा उद्देश भ्रष्टाचारमुक्त प्रशासन, शिक्षण सुधारणा, आणि शेतकऱ्यांचे कल्याण यावर आधारित आहे. या नव्या पक्षाच्या घोषणेनंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी या पक्षाला स्वागत केले असून, काहींनी यावर टीका केली आहे. आगामी निवडणुकांमध्ये 'हिंदुस्तान जनसेवा पक्ष' कसे प्रदर्शन करणार हे पाहणे महत्त्वाचे ठ...